शेतकऱ्यांनो शेवटची संधी, रब्बी पीक विमा योजना २०२५ साठी अर्ज प्रक्रिया सुरू, ही आहे अंतिम तारीख!
Rabi Crop Insurance 2025: राज्यातील शेतकरी वर्गासाठी पुन्हा एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारची प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) आता रब्बी हंगाम २०२५ साठी लागू करण्यात आली असून, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेचा उद्देश हा शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण देणे असा आहे. वर्षभर मेहनत करूनही हवामानाचा … Read more